महाराष्ट्राला पावसाचा मोठा तडाखा बसला आहे, पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे, शेतकरी हातबल झाले आहेत, घरादारात पुराचं पाणी शिरल्यानं अनेकांचा सगळा संसारच वाहून गेला आहे. अनेकांचे घरं देखील पडले. या सर्व पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्... Read more
संगमनेर :प्रतिनिधी: गुजरात राज्यात स्थापन करण्यात आलेल्या गुजरात सहकार विद्यापीठा प्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यात देखील एक सहकार विद्यापीठ व्हावे अशी मागणी आ खताळ यांनी देशाचे सहकार मंत्री अमित भाई शहा यांच्याकडे केली आहे. आ. खताळ यांनी गुजरात मध्य... Read more
कोथरुडमधील गोळीबारानंतरच्या मकोका कारवाईनंतर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला कुख्यात गुंड निलेश घायवळच्या पलायनाची रंजक मालिका आता पुढे येत आहे.सराईत गुन्हेगार निलेश घायवळ आणि टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अ... Read more
ठाण्यात महापालिकेत अतिक्रमण विभागात उपायुक्त असलेल्या शंकर पाटोळे या अधिकाऱ्याला २५ लाखांची लाच घेताना अटक करण्यात आलीय. घंटाळी परिसरात असलेलं अतिक्रमण हटवून बिल्डरला मदत करण्यासाठी ही लाच घेतली जात होती. बुधवारी रात्री उशिरा मुंबई लाचलुचपत प्रत... Read more
उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा हक्क नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतरही दोन दिवस उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मृतदेह तसाच ठेवून दिला होता, असा खळबळजनक आरोप शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी केला... Read more
शिर्डी( प्रतिनिधी): देशाचे गृहमंत्री तथा सहकार मंत्री माननीय अमित शहा साहेब 5 ऑक्टोबर रोजी शिर्डी दौऱ्यावर येत असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी भारतीय जनता पक्षातर्फे सुरू आहे. शिर्डी शहर भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना युवा नेते डॉ. सु... Read more
संगमनेर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येतेय.साकूर जवळील जांभळवाडी गावातील सिलिंग च्या जमिनीची विक्री.. खरेदी खतावर मलिदा खाणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी होणार का..? जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी नसताना देखील करण्यात आली खरेदी…. एक नव्हे तर तब्बल त... Read more
संगमनेर प्रतिनिधी: संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातून महाविद्यालयीन शिक्षणासाठी येणाऱ्या मागासवर्गीय समाजातील मुलामुलीना शासकीय वस्तीगृह नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. यासाठी संगमनेरला नवीन शासकीय वसतिगृह सुरू करावे अशी मागणी आ. अमोल... Read more
अहिल्यानगर प्रतिनिधी: नगर, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर या नऊ तालुक्यांत अतिमुसळधार पावसाने हाहाकार माजवला. अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली. शनिवारी दुपारनंतर व रात्री ते रविवारी सकाळपर्यंत अहिल्... Read more
परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातल्याचे बघायला मिळतंय. राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली. शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून पूरस्थिती निर्माण झालीये. अनेक गावांचा संपर्क तुटलाय. आजही भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिलाय. मुंबई... Read more