साकूर पठार भागात वाळू तस्करांचा हैदोस, महसूल प्रशासनाकडे राजसत्ता न्यूज चा पाठ पुरावा परंतू महसूलचे कारवाई कडे दुर्लक्ष्य, ‘रात्रीस खेळ चाले’ अशी परिस्थिती, राजकीय वरदहस्ता मुळे वाळू तस्करांची मुजोरी वाढली थेट तक्रारकर्ते सहदेव जाधव... Read more
संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील प्रथितयश उद्योजक तथा शिवसेना नेते बाबासाहेब कुटे यांच्या ऑप्युलन्स स्कूल ऑफ एज्युकेशन विद्यालयाने बारावी बोर्डाच्या परीक्षेत याही वर्षी यशाची परंपरा कायम ठेवली. यंदाही उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत विज्ञ... Read more
श्रीरामपूर- सध्या महाराष्ट्रात भोंदू बाबांनी थैमान घातले आहे. अहिल्यानगर जिल्हा देखील यात पाठीमागे नाही. खरात बाबा नंतर संगमनेर चे गडगे बाबा मोठा चर्चेत आला. आता श्रीरामपूर तालुक्यात देखील असाच प्रकार समोर आला आहे. पोट दुःखीवर उपचार करून देण्याच... Read more
राहुरीमध्ये ५६.७२ टक्के मतदारांनी मतदान केले. आज (23 एप्रिल 2026) झालेल्या निवडणुकीत सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहुरीमध्ये ५६.७२ टक्के मतदानाची नोंद झाली. सुरुवातीला, पहिल्या दोन तासात ६.४२ टक्के मतदान झाले. दुपारपर्यंत ४० टक्के मतदान झाले. बारामतीम... Read more
महिलांना नोकरी द्यायचे अन् नंतर बलात्कार करून धर्मांतरासाठी दबाव? बड्या IT कंपनीतील धक्कादायक प्रकार
इस्लामीकरणासाठी असा अट्टाहास योग्य आहे का.? नाशिकमधील एका नामांकित मल्टिनॅशनल आयटी (IT) कंपनीतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि विनयभंग केल्याप्रकरणी तसेच इस्लाम धर्म स्विकारण्यासाठी जबरदस्ती क... Read more
काकडवाडीत पाणीटंचाईवर तातडीचा दिलासा: आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने दररोज टँकर संगमनेर/ प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यातील काकडवाडी गावात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून दररोज पिण्याच्या पाण... Read more
संपादकीय :सहदेव जाधव राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात हे प्रकरण गाजत आहेत. भोंदूबाबा अशोक खरात यांचे थेट संबंध राजकीय नेत्यांशी असल्यामुळे हे प्रकरण ज्यास्तच चवीने चघलळे जात आहेत. परंतू अशोक खरात सारखे अनेक महाठग भोंदू सध्या तयार झाले आहेत. हा... Read more
संपादकीय: सहदेव जाधव जामीनावर बाहेर येताच युसूफ चौगुले हा आपल्या गुन्हेगारी जगतात सक्रीय झाल्याचे समोर आले आहे. त्याने संगमनेर तालुक्यातील पठार भागात अवैध व्यवसायासाठी आंतरराज्य टोळी सक्रीय केली असल्याचा संशय व्यक्त होत आहे…आणि हा अवैध व्य... Read more
कोपरगाव प्रतिनिधी: शेतीचा हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा कोपरगाव कृषी विभागाने पर्दाफाश केला. या आठवड्यातील ही जवळपास तिसरी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. यामुळे बोगस खतांचे मोठे रॅकेट कोपरगाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्या... Read more
सध्या राज्यात जिहादी कृत्य वाढले असून अहिल्यानगर जिल्हा देखील यात मागे नाही. अहिल्यानगर शहर, राहुरी येथील प्रकरानंतर आता राहाता तालुक्यातील शिर्डी इथल्या एका 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लग्नासाठी अन् पुढे धर्मांतरासाठी दबाव टाकल्याची घटना उघडक... Read more